श्रेयवादाने राजकारण नासले असे म्हणत असताना आता शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नाही असे खेदाने म्हटले जाते अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा हा शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा प्रश्न शेवटी आज अखेर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने थांबला अनेक शिक्षक संघटनांनी 2025 मध्ये होणाऱ्या बदलांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालय येथे अनेक याचिका दाखल केल्या त्यातील अत्यंत महत्त्वाची याचिका होती ती म्हणजे बदल्या करण्याची अयोग्य वेळ शासनाचे निर्देश असताना मे महिन्याचे शेवटी पर्यंत शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात असे असताना जुलै महिना अर्ध्यावर आला तरी शाळा चालू झाल्या तरी शिक्षकांचे शिकवणी सुरू झाले तरी शिक्षकांच्या बदलांचा मेळ बसेना एक तर शिक्षकांच्या बदल्यांची संवर्ग व त्यात महाराष्ट्रातील हजारो शिक्षक यांच्या एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हजारो बदल्या एकाच वेळी एकाच तारखेला करायच्या हा खूप मोठा गुंतागुंतीचा प्रश्न शासनाने नेमलेल्या विंचीस या कंपनीच्या सॉफ्टवेअरला चालवताना संवर्गनिहाय त्यात संवर्ग एक नंतर संवर्ग दोन तीन चार असे संवर्ग झाल्यानंतरही उर्वरित रिक्त राहिलेल्या जागेवर विस्थापित राऊंड करून बदल्या करण्याची किमया करणे म्हणजे खूप मोठी कसरत करणे होय प्राथमिक शिक्षकांची खूप मोठी संख्या त्यातही वेगवेगळ्या लोकांना दिलेले संवर्गनिहाय आरक्षण इत्यादी गोष्टी यांचा योग्य ताळमेळ बसवताना दररोज नवीन नवनवीन येणारे बदल सूचना यामुळे शासनाने जरी शिक्षकांच्या बदल्या मे अखेरीस कराव्यात असे सुचवले असले तरी अनेक वर्षापासून ते शासनाला शक्य झालेले दिसत नाही सन 2018 मध्ये यशस्वीरित्या पहिल्यांदाच पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन प्रमाणातील बदल्या झाल्या होत्या त्यानंतर मात्र अशी किमया होऊ शकली नाही 2025 मध्ये मात्र ऑनलाईन बदल्या होतील शासनाने बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर केले होते मात्र योग्य नियोजना अभावी किंवा वारंवार येणाऱ्या सूचनामुळे ते शक्य होऊ शकले नाही शेवटी काही संघटना आणि वैयक्तिक शिक्षक संघटनांचे नेते माननीय न्यायालयात गेले आपापल्या मागण्या त्यांनी न्यायालय पुढे मांडल्या मुख्य मागणी ही होती की बदला करण्याची अवधी आणि काळ संपुष्टात आलेला आहे शासनाने निर्धारित केलेल्या कालावधी संपून खूप काळ लोटलेला आहे आणि माननीय न्यायालयाने त्या याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करून शेवटी जैसे ती परिस्थिती ठेवली व बदलीची प्रक्रिया पुढे करता येणार नाही त्याचप्रमाणे बदली करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीस यापुढे कोणतेही काम करू नये असे ढोबळ मानाने सांगता येईल असा निकाल दिला ज्या शिक्षकांनी आपल्या शाळेवर लक्ष केंद्रित केले आहे आपल्या मुलांचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्या शिक्षकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी संवर्ग एक च्या बदल्या झालेल्या होत्या त्याच्या याद्याही प्रकाशित झाल्या होत्या आणि त्यांना मिळालेली गावही कळली होती पण मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांचा हिरमोड झाला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदला ह्या रद्द होतात हेही एक खूप मोठे संशोधनाचा विषय असू शकते महाराष्ट्रातील इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द होण्याची फार कमी आठवण येते पण शिक्षकांच्या बदल्या मात्र ह्या ना त्या कारणाने रद्द होण्याची ही काही पहिली वेळ नाही न्यायालयाचा मान करूया व पुढील एक वर्ष पुन्हा बदलीसाठी वाट बघू या
Wednesday, August 7, 2024
शिक्षक बदली व प्रशासन
श्रेयवादाने राजकारण नासले असे म्हणत असताना आता शिक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नाही असे खेदाने म्हटले जाते अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा हा शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीचा प्रश्न शेवटी आज अखेर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने थांबला अनेक शिक्षक संघटनांनी 2025 मध्ये होणाऱ्या बदलांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालय येथे अनेक याचिका दाखल केल्या त्यातील अत्यंत महत्त्वाची याचिका होती ती म्हणजे बदल्या करण्याची अयोग्य वेळ शासनाचे निर्देश असताना मे महिन्याचे शेवटी पर्यंत शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात असे असताना जुलै महिना अर्ध्यावर आला तरी शाळा चालू झाल्या तरी शिक्षकांचे शिकवणी सुरू झाले तरी शिक्षकांच्या बदलांचा मेळ बसेना एक तर शिक्षकांच्या बदल्यांची संवर्ग व त्यात महाराष्ट्रातील हजारो शिक्षक यांच्या एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हजारो बदल्या एकाच वेळी एकाच तारखेला करायच्या हा खूप मोठा गुंतागुंतीचा प्रश्न शासनाने नेमलेल्या विंचीस या कंपनीच्या सॉफ्टवेअरला चालवताना संवर्गनिहाय त्यात संवर्ग एक नंतर संवर्ग दोन तीन चार असे संवर्ग झाल्यानंतरही उर्वरित रिक्त राहिलेल्या जागेवर विस्थापित राऊंड करून बदल्या करण्याची किमया करणे म्हणजे खूप मोठी कसरत करणे होय प्राथमिक शिक्षकांची खूप मोठी संख्या त्यातही वेगवेगळ्या लोकांना दिलेले संवर्गनिहाय आरक्षण इत्यादी गोष्टी यांचा योग्य ताळमेळ बसवताना दररोज नवीन नवनवीन येणारे बदल सूचना यामुळे शासनाने जरी शिक्षकांच्या बदल्या मे अखेरीस कराव्यात असे सुचवले असले तरी अनेक वर्षापासून ते शासनाला शक्य झालेले दिसत नाही सन 2018 मध्ये यशस्वीरित्या पहिल्यांदाच पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ऑनलाइन प्रमाणातील बदल्या झाल्या होत्या त्यानंतर मात्र अशी किमया होऊ शकली नाही 2025 मध्ये मात्र ऑनलाईन बदल्या होतील शासनाने बदल्यांचे वेळापत्रकही जाहीर केले होते मात्र योग्य नियोजना अभावी किंवा वारंवार येणाऱ्या सूचनामुळे ते शक्य होऊ शकले नाही शेवटी काही संघटना आणि वैयक्तिक शिक्षक संघटनांचे नेते माननीय न्यायालयात गेले आपापल्या मागण्या त्यांनी न्यायालय पुढे मांडल्या मुख्य मागणी ही होती की बदला करण्याची अवधी आणि काळ संपुष्टात आलेला आहे शासनाने निर्धारित केलेल्या कालावधी संपून खूप काळ लोटलेला आहे आणि माननीय न्यायालयाने त्या याचिकाकर्त्यांची मागणी मान्य करून शेवटी जैसे ती परिस्थिती ठेवली व बदलीची प्रक्रिया पुढे करता येणार नाही त्याचप्रमाणे बदली करणाऱ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीस यापुढे कोणतेही काम करू नये असे ढोबळ मानाने सांगता येईल असा निकाल दिला ज्या शिक्षकांनी आपल्या शाळेवर लक्ष केंद्रित केले आहे आपल्या मुलांचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्या शिक्षकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी संवर्ग एक च्या बदल्या झालेल्या होत्या त्याच्या याद्याही प्रकाशित झाल्या होत्या आणि त्यांना मिळालेली गावही कळली होती पण मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांचा हिरमोड झाला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव बदला ह्या रद्द होतात हेही एक खूप मोठे संशोधनाचा विषय असू शकते महाराष्ट्रातील इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द होण्याची फार कमी आठवण येते पण शिक्षकांच्या बदल्या मात्र ह्या ना त्या कारणाने रद्द होण्याची ही काही पहिली वेळ नाही न्यायालयाचा मान करूया व पुढील एक वर्ष पुन्हा बदलीसाठी वाट बघू या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment